समुद्राच्या 10 रहस्यमय गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील
अथांग ,असीम ,गहिरा, व्यापक अशा निरनिराळ्या उपमांनी संबोधले गेलेले ठिकाण म्हणजेच विस्तृत पसरलेला ,दोन। ध्रुवांना एक करणारा असा समुद्र होय.या समुद्रामध्ये कोणाला आपल्या दोन ध्रुवावर …
Your mide work here
अथांग ,असीम ,गहिरा, व्यापक अशा निरनिराळ्या उपमांनी संबोधले गेलेले ठिकाण म्हणजेच विस्तृत पसरलेला ,दोन। ध्रुवांना एक करणारा असा समुद्र होय.या समुद्रामध्ये कोणाला आपल्या दोन ध्रुवावर …
आपण अनेक वस्तूंचा वापर आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. या वस्तूंचा वापर करणे हे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वस्तूंचा वापर करण्याची …
आयुर्वेद ही.भारताने संपूर्ण जगाला दिलेली जणछ एक देणगीच आहे.आयुर्वेदाने निरनिराळ्या औषधांचा आपल्या शरीराला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. काही औषधे किंवा …
साधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वात प्रथम लागण झालेला रुग्ण …
अखिल ब्रह्मांडाच्या भोवती निरनिराळे ग्रह भ्रमण करत असतात व या ग्रहांना आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या स्वभाव व वृत्तींच्या देवता मानण्यात आले आहे. प्रत्येक ग्रह हा …
माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या या आधुनिक युगामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला वाव नाही. तथ्यांच्या आधारावर जी धारणा सिद्ध होऊ शकते तिलाच खरे मानता येऊ शकते. मात्र अशा …
आज आपण बघणार आहोत साधारणतः किती झोप आपल्याला आवश्यक असते . आपली रात्रीची झोप ही मुख्यतः ४ भागात विभागलेली असते १) स्थिती १ : जेव्हा …
सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी अध्यात्मिक मार्गाकडे झुकण्याचा अनेकांचा कल दिसून येतो . या अध्यात्मिक मार्गांमध्ये अनेक विविध प्रकारची तत्वप्रणाली सध्याच्या काळामध्ये अवतरली आहे असे दिसून …
1981 साली भगवान रजनीश यांच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली या पर्वाला मौन सत्संग असे म्हणतात .1984 साली भगवान रजनीश यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थान केले …
मुंबई म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतात फिल्मस्टार , त्यांचे मोठमोठे बंगले, त्यांची झगमगती दुनिया अनेकांना खुणावते , त्यांना मोहात पडते . आणि मग काही जण …
काय , चमत्कारिक वाटतंय न ऐकून ? पण हेच खरंय ! तुमच्या बाबतीत कधी असं झालंय की तुम्ही ८ दिवसांपूर्वी तुमच्या नेहमीच्या नाही तर एक …
आपले आरोग्य व शरीर ही खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे असे मानले जाते .आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराचे आरोग्य …
विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते.ज्या देशांमध्ये अतिरिक्त लोकसंख्ये चे प्रमाण अधिक असते अशा देशांना लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधी …
सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते .आपल्या आयुष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जगण्यातील खूप सारी कार्ये ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शिवाय करणेअशी …
पृथ्वीतलावर मनुष्य जीवजंतू याप्रमाणेच वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे सुद्धा वास्तव्य आहे. वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे एक वेगळेच जग असते .प्रत्येक वृक्ष आणि वनस्पतीचे निराळे गुणधर्म …
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होणे ही सर्वात मोठी महत्वकांक्षा असते. यशस्वी होण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात .मात्र यशस्वी होणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतेच …
विक्रम आणि वेताळ साधारण ९०च्या दशकात , विक्रम-वेताळ किंवा सिंहासन -बत्तीशी नावाच्या मालिका tv वर दाखविल्या जात आणि लहानांबरोबर मोठेही त्याला आवडीने बघत . त्याला …
धूम्रपान करताय ? सावधान !! १. फुफ्फुसांचे नुकसान : वातावरणातील प्रदूषण , अमली पदार्थ , वेगवेगळे धूर यांच्यातील अनेक रसायने श्वासावाटे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात ज्यांचा एक थर …
भारताच्या मातीत जन्मलेल्या चित्रपटांना एका वेगळ्याच धाटणीचे सिनेमे बनवण्यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांच्याप्रमाणेच गीतकार व संगीतकार यांचे सुद्धा मोठे योगदान आहे .भारतीय चित्रपटांमध्ये गीत …
प्रत्येक जीव हा नश्वर आहे हेच चिरंतन आणि शाश्वत सत्य प्रत्येक धर्मामध्ये मानले जाते .जन्माला आलेला प्रत्येक जीव हा अंतिमतः मृत्यूच्या मार्गावर मार्गक्रमण करतो असे …
भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया कुशल आणि तत्पर अशा प्रशासकीय व्यवस्थेला मानले जाते. भारतात दरवर्षी प्रशासकीय सेवांशी निगडित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. भारतीय प्रशासकीय …
पैसा वाचवून वाढवावा कसा ? शिर्षकावरून मला माझ्या लहानपणी शाळेत घडलेली गोष्ट आठवली . शाळेत सर सांगत होते ” पैश्याला पैसा खेचतो !”. त्याचा मी …
भारतीय इतिहासाने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे ज्योतिष शास्त्र आहे. ज्योतिष शास्त्र हे कितपत सत्य असते किंवा ज्योतिषशास्त्रा मधून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य …
स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भिन्न स्वभाव आणि शारीरिक जडणघडणीचे असतात. स्त्री आणि पुरुषांचे एकमेकांप्रती चे आकर्षण हे सहज व नैसर्गिक बाब आहे .स्त्री आणि …
मानवी शरीराच्या वाढीचे निरनिराळे टप्पे असतात जसे नवजात शिशु ,बालक, बाल्यावस्था,पौगंडावस्था ,तारुण्यावस्था .या सर्व वाढीच्या चक्रामध्ये पौगंडावस्थेला खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण पौगंडावस्थेत मोठ्या …
अजरामर कलाकृतींचा इतिहास असलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीची भुरळ देश-विदेशातील अनेक कलाकारांना पडल्याशिवाय राहात नाही .दररोज इथे लाखो तरुण-तरुणी हे हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेने या …
भारतीय चित्रपटांमध्ये खास करून मोठया शहरांचा सिनेमॅटोग्राफीसाठी उपयोग करवून घेतला जातो . पण राजस्थान मधील हे छोटेसे गाव ज्या गावाची लोकसंख्या आहे अवघी ५० हजार …
कोणत्या देशातील स्त्रिया सर्वाधिक सुंदर असतात हा प्रश्नच खरंतर अनेक प्रश्नांना निर्माण करतो . कारण सुंदरतेची परिभाषा नक्की काय ? हा प्रत्येकाचा वयक्तिक विचार असतो …
बे एके बे ,बे दुने चार असे म्हणताच प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या शाळेतील गणिताचा तास आठवतो आणि भोलानाथला गणिताच्या पेपरच्या दिवशी ढोपर दुखण्याची विनंती केल्याचेही आठवते. …
भारतीय संस्कृतीने प्रत्येक मनुष्याचे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम अशा निरनिराळ्या आश्रमां मधील अवस्थांचे सविस्तर वर्णन व कर्तव्य यांचे वर्णन प्राचीन ग्रंथात व साहित्यामध्ये केले आहे. यामधील …
भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खानपान, पेहराव इत्यादी बद्दलच्या चालीरीती ,परंपरा या धर्म ,प्रांत यानुसार बदलत असतात. बऱ्याचदा काही चालीरीती व रीतिरिवाज यांचे पालन हे …
हे तुम्ही ऐकलंय का? १) इंग्लिश मध्ये १ ते ९९ लिहिताना , एकही अंकाच्या spelling मध्ये A ,B ,C ,D हे चारही वर्ण येत नाहीत. …
महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावे आणि शहर देखील आहेत जिथे आजही गावातील परिसरांना बुद्रुक आणि खुर्द असे पुढे लावले जाते . आज या नावांची आपल्याला एव्हडी …
थोडीसी तो लिफ्ट करा दे …. लिफ्ट चा शोध कधी लागला हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना तर मी सांगतो. लिफ्ट चा शोध लागला …
टिक टॉक व्हिडिओज, मेमे किंवा पापाराझींचे राज्य सुरू होण्याअगोदर भारतीय चित्रपट सृष्टीतील आरस्पानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुबाला, चिरतारुण्याचे जिवंत उदाहरण रेखा, आपल्या हास्याने घायाळ करणाऱ्या …
गेल्या जवळपास चार ते पाच दशकांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणातील कळीचा मुद्दा म्हणजे भूमिपुत्रांचे हक्क आणि भूमिपुत्रांसाठीचे रोजगार आहे .महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगारांवर परप्रांतीयां कडून गदा आणली …
उपवासाचा साबुदाणा साबुदाणा पहिला कि नेहमी प्रश्न पडतो की काय आहे हे ? एखाद्या झाडाचं फळ , त्याच्या शेंगांमधील दाणे की अजून काही? चला आज …
समतोल आहारामध्ये फळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक फळाचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे अनेक व्याधींना दूर केले जाऊ शकते. प्रत्येक फळांची खाण्याची पद्धतही वेगवेगळी …
महाभारत काळामध्ये घडलेल्या राजकीय धार्मिक व सामाजिक उहापोहा मध्ये स्त्रियांचा मोठा वाटा होता असे तत्कालीन साहित्यामध्ये आढळून येते. आतापर्यंतच्या सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून गाजलेल्या महाभारताच्या …
भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला विविधतेने नटलेले आहारशास्त्र दिले आहे .या आहार शास्त्रांमध्ये फक्त निरनिराळ्या प्रदेशांमधील पाककृतींचा समावेश नसून या आहाराचा आपल्या शरीराला ,आरोग्याला जास्तीत जास्त …
दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजेच औरंगाबाद शहर औरंगाबाद शहर हे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय …
भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला विविधतेने नटलेले आहारशास्त्र दिले आहे .या आहार शास्त्रांमध्ये फक्त निरनिराळ्या प्रदेशांमधील पाककृतींचा समावेश नसून या आहाराचा आपल्या शरीराला ,आरोग्याला जास्तीत जास्त …
भारतीय स्त्रीचे सक्षमीकरण ही संज्ञा केवळ आधुनिक काळात रुढ झाली नसून फार पूर्वीपासून भारतीय स्त्रियांना आलेल्या परिस्थितीवर मात करून इच्छाशक्तीच्या व कष्टाच्या जोरावर समाज व्यवस्थेच्या …
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भारतात कोठेही बिनदिक्कत गाडी चालवू शकता . पण का तुम्हाला हे माहित आहे , कि त्याच भारतीय …
जागतिक स्तरावरील व्यापारामध्ये खनिजे ,रसायने, कातडीच्या वस्तू या व्यतिरिक्त फळे व भाजीपाला यांच्या आयात-निर्यातीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक व्यापारामध्ये आयात निर्यातीशी निगडित काही मापदंड काटेकोरपणे …
देवाधिदेव महादेव यांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारातच महादेवांची समाधी भंग होऊ नये यासाठी उभ्या असलेल्या नंदीचे दर्शन घेऊनच आपण आत प्रवेश करतो .महादेवांच्या नंदीच्या …
मराठ्यांच्या इतिहासात आणि विशेषतः पेशव्यांच्या काळात एका व्यक्तिमत्त्वाशी निगडित निरनिराळ्या दंतकथांनी सगळ्यांना भारावून टाकले आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे आरस्पानी सौंदर्य, युद्धकलेत प्रावीण्य, तल्लख बुद्धिमत्ता ,नृत्य …
भारतीय पुराणकथांमध्ये जे विष्णूचे अवतार वर्णन केले आहे त्यामध्ये एक अवतार मत्स्य अवतार म्हणून प्रसिद्ध आहे .भारतामध्ये मत्स्य अर्थात माशाला पूजनीय मानले जात तसेच अन्नसाखळी …
जे अशक्यप्राय आहे ते शक्य करून दाखवण्याची उपजत ईसाहसी वृत्ती निसर्गाने मनुष्यामध्ये निर्माण केली आहे. यामधूनच सध्याच्या काळामध्ये साहसी क्रीडाप्रकार, साहसी पर्यटना सारख्या प्रकारांमध्ये वाढ …
भारतामध्ये खानपानासोबतच निरनिराळी पेय सुद्धा प्रसिद्ध आहेत. चहा हे भारतातील अतिशय लोकप्रिय पेय आहे. चहाच्या बरोबरीनेच सध्याच्या काळात तरुणवर्ग आणि सोबतच निरनिराळ्या वयोगटामध्ये कॉफी पिण्याचेही …